Find the Latest Status about म्हणतात मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणतात मला.
yogesh atmaram ambawale
मोबाईल.. सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघाईत कामावर निघालो. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं, मोबाईल तर घरीच विसरलो. विचार आला मनात फिरावे पुन्हा मागे सोबत मोबाईल घेऊन यावे, मग म्हटलं जाऊ दे एक दिवस मोबाईल शिवाय राहून पाहवे. जे म्हणतात मला, वेडा होशील पार मोबाईल मागे, त्यांना मोबाईल शिवाय मी राहू शकतो हे दाखवून द्यावे. मोबाईल #withcollabratingyourwuoteandmine #mobile #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #collab सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघा
yogesh atmaram ambawale
तिला वाटले घायाळ होईल मी, असा नजरेचा एक वार करता. कुणीतरी समजवावे तिला, असे वार मी सहजच फिरवतो कुठेही येता जाता. अशी नजर असे हास्य मला काही नवीन नाही, प्रेमगुरु म्हणतात मला, लव्ह बर्डसला मी हेच शिकवत राही. Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 #rzpicprompt675 #yqrestzone #collabwithrestzone #restzone
Harish Damodhar Naitam
लोक काय म्हणतात... कविता करणे हा आहे माझा छंद, लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का? चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच, लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही || कविता करणे कुणाला पण जमत नाही, मला जमलं ते मि आता सोडणार नाही सुचतात कविता म्हणून लिहितो, माझ्या आयुष्यात कुणी नाही || जिच्यासाठी मि कविता लिहितो, ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही माझ्या मनाला वेड लावून जातात, पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत || आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो, पण ते मला कधीच समजू शकले नाहीत ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो, पण ते कधीच माझे झाले नाही || लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला, प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही म्हणूनच सांगतो सर्वाना कविता माझ्या आभासी आहेत, कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका|| कवी : हरिष नैताम मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी जि. गडचिरोली मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...
dsp motivation
कोणी मला विचारल की बदलणे कशाला म्हणतात? विचार करतोय की कोणाचं उदाहरण देऊ ऋतू च की आपल्या माणसांचं? कोणी मला विचारल की बदलणे कशाला म्हणतात? विचार करतोय की कोणाचं उदाहरण देऊ ऋतू च की आपल्या माणसांचं?
Vinod Umratkar
म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकते। म्हणूनच की काय ती मला टाळते । तिच्या मनातलं आज मी ओळखलं म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकते। म्हणूनच की काय
MANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला