Nojoto: Largest Storytelling Platform

New रामराजे नाईक निंबाळकर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रामराजे नाईक निंबाळकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रामराजे नाईक निंबाळकर.

    PopularLatestVideo
02b139b834fdf3f15eceeeb4379b3d63

Kavi Avinash Chavan

कवी अविनाश चव्हाण रचित फलटण चे अधिपती विधानपरिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे गौरव गीत.

कवी अविनाश चव्हाण रचित फलटण चे अधिपती विधानपरिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे गौरव गीत. #nojotovideo #मराठीसंस्कृति

87 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

निष्ठेचा पाईक वैभव नाईक

निष्ठेचा पाईक वैभव नाईक #मराठीसंस्कृति

27 Views

02b139b834fdf3f15eceeeb4379b3d63

Kavi Avinash Chavan

कवी अविनाश चव्हाण रचित फलटणचे अधिपती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे गौरव गीत

कवी अविनाश चव्हाण रचित फलटणचे अधिपती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे गौरव गीत #nojotovideo #मराठीसंस्कृति

67 Views

61d89c9efa7e2d18d5ba1870cd94418a

raju hirave

 नवनाथ भाऊ निंबाळकर

नवनाथ भाऊ निंबाळकर #nojotophoto

11 Love

7f9d41a0f98d795d14327ef4da587d32

Dhanashree Kale

 भावना माझ्या मनातली..
धनश्री निंबाळकर काळे

भावना माझ्या मनातली.. धनश्री निंबाळकर काळे #Shayari #nojotophoto

11 Love

5e2259f54c46e6c864927c48a92b731a

Afzal Mushtaq

कह करआये थे रामराज्य लायेंगे। 
आज राम राम कोई कह रहा है।
और राज राज कोई कर रहा
 है ।।

©Afzal Mushtaq रामराज

रामराज #विचार

5 Love

df8dcc6782c66e74c4980138598d6b2a

Archana pandey

रामराज अवधी गीत👇
सुना बहिनी सुना भाई-बन्ध 
सखी माई सुना!
जगराज करिहैं राजकाज
राम रघुराई सुना!
फिरी फिरी आवै बसंत-शरद
 सुखदाई सुना!
फुलिहैं बाग-बगिचवा प्रसून 
रितुआ मनभाई सुना!
अर्चना'अनुपमक्रान्ति'

©Archana pandey
  #रामराज
5d8f37f77078debcea5ea893fa32d387

Vijay Vyas

 रामराजा सरकार

रामराजा सरकार #nojotophoto

3 Love

7f9d41a0f98d795d14327ef4da587d32

Dhanashree Kale

 माझी कविता... 
एक खेळ जीवनातला... 
लेखिका कवयित्री _ धनश्री निंबाळकर काळे

माझी कविता... एक खेळ जीवनातला... लेखिका कवयित्री _ धनश्री निंबाळकर काळे

5 Love

f8e9f28eb03da9c11a29c5d20ab95cae

Ramraj Beerwa

रामराज बेरवा

©Ramraj Beerwa रामराज बेरवा

#creativeminds

रामराज बेरवा #creativeminds

3 Love

5b70d29f0f815baed7aabc3b260e90e4

Amar'Arman' Baghauli hardoi UP

मुक्तक (रामराज)
#Broken

मुक्तक (रामराज) #Broken #कविता

87 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

आमदार वैभव नाईक

आमदार वैभव नाईक #मराठीविचार

419 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

वैभव नाईक वाढदिवस

वैभव नाईक वाढदिवस #मराठीविचार

48 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

वैभव नाईक वाढदिवस

वैभव नाईक वाढदिवस #मराठीविचार

48 Views

c067fc85f9c1e56d182332f5ebbeaf19

Balmiki Choudhary

श्रीरामचरितमानस से रामराज्य चित्रण की एक चोपाई-
राम राज बैठे त्रेलोका, हर्षित भए गए सब सोका!
बयरुनकर काहू सन कोई, रामप्रताप विषमता खोई!!
अर्थात-श्रीरामचंद्र जी के राज्य पर प्रतिष्ठित होने पर तीनों लोक हर्षित हो गए, लोगों के शोक दुःख चले गए!कोई किसी से बैर नहीं करता
श्रीरामचंद्र जी के प्रताप से सबकी विषमता (भेदभाव)मिट गई! रामराज्य

रामराज्य

4 Love

c067fc85f9c1e56d182332f5ebbeaf19

Balmiki Choudhary

रामराज्य में तीनों लोकों के लोग दुःख मुक्त एवं सुखयुक्त जीवन व्यतित करते थे बैर भावना किसी में थी हीं ,नहीं समाज में किसी भी तरह की भेदभाव  था लोग भयमुक्त सुखपूर्वक जीवन जीते थे रामराज्य

रामराज्य

8 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

राम  क़े बिना 
राम राज्य  . को 
लाना  कैसे  सम्भव है?  
और  रावण  क़े बिना क्या 
राम का  अस्तित्व   आभासी   नहीं  हो  जाएगा?  
क्योंकि 
बुराई  ज़ब  तक परिभाषित   न हो 
अच्छाई    अस्तित्वगत  हो कैसे 
सकती है? #रामराज्य......
eb3dadc0934476b399e8615b7bdbed57

Pradeep Rajan Pradeep Rajan

रामजाने

रामजाने

27 Views

befb4af7feeb71f4800e80ec4355490d

Archana Chaudhary"Abhimaan"

राम मिलकियत चंद लोगो की नही हो सकते।
कहने से सिर्फ राम हमारे नही हो सकते।
गर पाना हो राम को तो सुपुत्र बनना होगा
त्याग कर साम्राज्य का सरल जीवन जीना होगा।
हर स्त्री को सम्मान देना होगा।
नारे लगाने से, राम हमारे नही हो सकते।
बेर मानवता दिखा कर खाना होगा।
अहिल्या को जुल्मों से मुक्ति दिलाना होगा।
मनुष्य के साथ बानरो को भी अपनाना होगा।
कहने से सिर्फ राम हमारे नही हो सकते।
अंगना सजाने से राम हमारे नही हो सकते।
हर घर ज्योत जलाकर खुशियां मनाना होगा।
भाई बहनों को हमेशा हृदय में बसाना होगा।
झूठ कपट का डंका रुकवाना होगा।
अन्याय के खिलाफ़ शस्त्र उठाना होगा।
सबसे स्नेह बढ़ाना होगा।
तभी राम हमारे होंगे
हम सबके प्यारे होंगे।

©Archana Chaudhary"Abhimaan" #रामराज्य
1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

रामराज्य
का
अर्थ होता हैँ
जो न था कभी

न हैँ
और न कभी होगा

ये मात्र एक कल्पना हैँ
मात्र एक सपना  हैँ
जिसे न जाने कितनो
ने देखा हैँ

©Parasram Arora
  रामराज्य

रामराज्य #कविता

170 Views

cf186b7d0b6626a8b699b3dd455816e0

Kunal rathod

क्रांतीवीर वसंतरॉव नाईक साहेब

क्रांतीवीर वसंतरॉव नाईक साहेब #पौराणिककथा

58 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

आमदार वैभव नाईक एन्ट्री

आमदार वैभव नाईक एन्ट्री #मराठीविचार

212 Views

1f38c3b8c410ebd6b758035879c3c5fd

Arun Chinchangi

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक 
                        भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आद्यक्रांतीकारक , एक निर्भिड योद्धा...

 सह्याद्रीच्या कुशीत आणि पुरंदरच्या मुशीत डोंगर रांगांमधुन वसलेल्या 'भिवडी' या गावी समशेर बहाद्दर, शुर, पराक्रमी दादजी खोमणे यांच्या कुटुंबात ७सप्टेंबर १७९१ रोजी धगधगती ज्वाला घेऊन उमाजी जन्मास आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ज्या रामोशांनी आपला पराक्रम गाजवून छत्रपती शिवरायांचे मन जिंकले होते ते पणजोबा महालींगपती,आजोबा, वडील हे उमाजींचे वंशज होते. एका गरीब रामोशी कुटुंबात जन्मलेल्या उमाजी नाईक यांनी आपल्या मोजक्या सैन्याच्या पाठबळावर इंग्रजांसारख्या अफाट सैन्य व शस्त्रे असलेल्या शत्रूला गनिमी युद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इंग्रजांची झोप उडवून देवुन त्यांची दाणादाण उडवली होती. त्यामुळे त्यांना 'डोंगरचे राजे' म्हंटले जात असे. 
उमाजीला अन्याय व अत्याचाराची प्रचंड चीड होती. इंग्रजांनी भारतीयांच्यावर सुरू केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तरुण उमाजीने बंड उभे करून इंग्रजांना 'जशास तसे' उत्तर देत राहिले. इंग्रजांना अनेक भारतीय राजे, संस्थानिक, पाटील, कुलकर्णी, सावकार, जहागिरदार, वतनदार शरण गेले पण उमाजी या सर्वसामान्य तरुणाने मात्र इंग्रजांना 'पळता भुई थोडी ' करून सोडली. इंग्रजांना काय करावे सुचत नव्हते. उमाजींचे वाढते वर्चस्व इंग्रजांपुढे आव्हान होते. उमाजीने केवळ आपल्या समाजासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील पहिली इंग्रजांविरुद्ध क्रांती केली नसून सर्व भारतीयांच्यावरील अन्याय अत्याचाराविरुद्ध केली होती. 
" इंग्रजांनी लादलेला कर, वसूल भरू नका. भरतेवेळी आलेल्या इंग्रज व अधिकाऱ्यांना आम्ही ठार मारु " असे जाहीर आवाहन करून शेतकऱ्यांना संरक्षण देणारा उमाजीराजा आजही शेतकरी विसरणार नाहीत. जर त्यावेळच्या कुलकर्णी, जहागिरदार, सावकार, वतनदार, पाटील या मातब्बरांनी आपला वचक उमाजींप्रमाणे इंग्रजांना दाखवुन दिला असता तर इंग्रज आपला साम्राज्यविस्तार भारतात करूच शकले नसते. पण ते स्वतः इंग्रजांना शरण गेले आणि इंग्रजांना भारतात साम्राज्य विस्ताराची आयती संधी प्राप्त झाली. पण उमाजींसारख्या वाघाने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारूनही त्यांना कुलकर्णी, जहागिरदार, वतनदार, सावकार, पाटील यांनी पाठिंबा दिला नाही हे भारतीयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. इंग्रज व सर्व इंग्रजधार्जिण्यांना न जुमानता उमाजीने भारतीयांवरील अमानुष अत्याचाराविरूद्ध क्रांती सुरू केली आणि आपले वर्चस्व आपल्या कार्यातून सिद्ध केले हे ऐतिहासिक सत्य आहे!
उमाजींच्या बंडापुढे हतबल झालेल्या इंग्रजांनी उमाजींना पकडून देण्यासंदर्भात जाहीरनामे काढले. हे पाहून उमाजींनींही त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला सरनामा जाहीर केला. इंग्रजांनी काही भारतीयांची लाचारी ओळखुन उमाजींना पकडुन देणाऱ्यास मोठे बक्षिस जाहीर केले आणि त्या अमिषाला बळी पडून काही फंद फितुरींनी उमाजींना इंग्रजांस पकडुन दिले. ते भारतीय म्हणवून घेण्यास पात्र नसावेत...! स्वकियांनीच उमाजींना वेळोवेळी संकटात टाकून त्यांना कायमचे संपवण्याचा प्रयत्न म्हणजे फार मोठा शाप आहे. हा शाप नसता तर कदाचित भारताला १९४७ पूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. 
३ फेब्रुवारी १८३४ च्या सकाळी ७ वाजता उमाजींना इंग्रज अधिकारी मॅकिंटॉश, जिब्रान, जेम्स यांनी फासावर चढवुन त्यांच्या पायाखालची फळी बाजूला काढली. आश्चर्य असे की, मुळचे मल्ल व खंडोबाचा परमभक्त असलेल्या उमाजीने सर्वशक्ती एकवटली तेंव्हा फाससुद्धा ढिला झाला. त्यांच्या तोंडातून " हिंदुस्थान झिंदाबाद " असा मोठा आवाज तुरुंग परिसरात पसरला. हे ऐकुन तेथे जमलेल्या लोकांनी उमाजीचा शेवट झाल्याचे समजले. इंग्रज अधिकऱ्यांनी त्यांचे प्रेत फासावरून काढून पुण्यातील शुक्रवार पेठेतील ततहसील कार्यालयासमोरील पिंपळाच्या झाडावर एका फांदीला दोराने बांधून लोंबकळत ठेवले. त्यांच्या मृत्यूनंतरही इंग्रज अधिकाऱ्यांचा राग शांत झाला नाही. आपल्याविरुद्ध जाणाऱ्यांची अवस्था कशी होते हे दाखवून देवुन दहशत माजवण्याचा इंग्रजांचा हा प्रयत्न होता. 
उमाजींचे प्रेत ज्या झाडाला लोंबकळत ठेवले होते ते पिंपळाचे झाड आजही पुण्यातील शुक्रवार पेठेतील तहसील कार्यालयासमोर त्या घटनेची, उमाजींच्या निस्सीम त्याग व बलिदानाची साक्ष देत उभा आहे.                                                              

• संकलन : 
      - अरुण चिंचणगी. ( C Arun )
       माणगांव. ता.चंदगड, कोल्हापूर. आद्यक्रंतिवीर राजे उमाजी नाईक

आद्यक्रंतिवीर राजे उमाजी नाईक #story

8 Love

c513639dc516b7844f3d402fea094742

Santosh Gaikwad

 औदुंबर शिंदाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

औदुंबर शिंदाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #Music #nojotophoto

0 Love

7dd88fd370e80c8eac899921c07f96d4

Sunil Pareek G (sunny)

प्यारे भारतीयों आज एक ही  काम। 
प्रेम से बोलो जय जय राम सीताराम।
अमृतमय सुवर्ण मधुरम् प्यारा सुगान।
राम सियाराम जय जय रामसीताराम।।
राम राम सा मोकळा थाँनें।। रामराम

रामराम #कविता

5 Love

bf641700260a9d55cf383925a1dcd2be

SK Poetic

अपने वनगमन को स्वीकार कर राज्याभिषेक को ठुकराने वाले राम का रामराज्य के विषय में दिए गए विचारों के बारे में जाने।
राम -राज्य का पहला मंत्र है-राजगद्दी पर बैठने से पूर्व वनवास अनिवार्य है।
राम- राज्य का दूसरा मंत्र है-कभी भी अत्याचार मत सहो‌ राम ने बाली को मारकर सुग्रीव को राजगद्दी और बाली पुत्र अंगद को युवराज बनाया।
रामराज्य का तीसरा मंत्र है- राम चाहते तो किष्किंधा का राजा वह खुद बन सकते थे,परंतु उन्होंने कभी लोभ नहीं किया।
राम-राज्य का चौथा मंत्र है -जब बाली ने राम से अपनी मृत्यु का कारण पूछा तो राम ने बाली से कहा कि अपने छोटे भाई की पत्नी को अपनी पुत्री के समान मानना चाहिए परंतु तुमने ऐसा नहीं किया तुमने अपने छोटे भाई की पत्नी को जबरदस्ती अपने पास रखा तथा उससे वासना की मांग की इसलिए तेरी हत्या करने में कोई पाप नहीं है।
राम-राज्य का पांचवा मंत्र है- अपने भाई का हक नहीं छीनना चाहिए।रावन ने अपने छोटे भाई विभीषण को अपने राज्य से बेइज्जत करके निकाल दिया। रावण ने अपने छोटे भाई को धोखेबाज,देशद्रोही न जाने क्या-क्या कहा और अपने राज्य से निकाल दिया।रावण ने अपने भाई की कोई बात नहीं सुनी।
राम-राज्य का छठा मंत्र है-रावण को मारने के बाद राम चाहते तो खुद लंका का राजा बन सकते थे, परंतु उन्होंने विभीषण से यह वादा किया था कि वो उन्हें लंका का राजा बनाएंगे और उन्होंने रावण को मारने के बाद अपने वचन को निभाया।

©S Talks with Shubham Kumar रामराज्य
#NojotoRamleela

रामराज्य Ramleela #पौराणिककथा #NojotoRamleela

10 Love

3893c8ae5ae86be1f73f783e7bff9f5d

Zindgi

#रामराज्य

#SpeakOutLoud
b65e2a120b817868b588fe698f3c6f10

Omkar

#गणपती_बाप्पा_मोरया 
#रामराज्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile