Find the Latest Status about समजली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजली.
yogesh atmaram ambawale
कुठेही गेलो तरी प्रथम बोलण्यात वापरतो ती मराठी माझी मातृभाषा, नाहीच समजली कुणास तर मग वापरतो हिंदी आपली राष्ट्रभाषा. गोची होते तेव्हा दोन्ही भाषा कुणास समजत नाही जेव्हा, मग काय शिक्षण कमी असल्यामुळे तुटकी फुटकी का होईना वापरतो परकीय इंग्रजी भाषा. भाषा #yqmarathi#yqhindi#yqenglish#yqdidi#yqtaai#भाषा कुठेही गेलो तरी प्रथम बोलण्यात वापरतो ती मराठी माझी मातृभाषा, नाहीच समजली कुणास तर मग व
yogesh atmaram ambawale
भेट त्या जुन्या वाटेवरती आज पुन्हा झाली, पाहून मला तिची नजर खाली झाली. ओळख तशी जुनी एकदम खास होती, पण आज अचानक अनोळखी भासली होती. समजली असेल कदाचित तिने चूक काय केली होती, म्हणूनच कदाचित पाहताच मला,तिने नजर खाली केली होती. मी आज ही तसाच तिच्या आठवणीत जगत आहे, ती मात्र आपल्या मुलांसह समोरून जाताना दिसत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे भेट त्या जुन्या वाटेवरती.. #भेटत्या हा विषय amit dande यांचा आहे.
Secret Quotes
सगळ्यांना नाही पण असतात काही मुली त्यांच्या साठी स्पेशल.. रांडा बऱ्या म्हणा तुमच्या पेक्षा येवढंच फरक आहेत त्यांच्यात आणि तुमच्यात की त्या संन्मानाने पेशा ने करतात पोटा साठी आणि तुम्ही एका गोष्टी साठी प्रेमाच्या किंवा भावनांशी खेळून धंदा करतात एक मुखवट्या आड लपून, एका वेळेस रांडावर प्रेम करून तिला जवळ केलेलं बरं पण अश्या भावनांशी खेळणार्या मुलीं बाबतीत खुप नफरत मनात भरत चाललीय, अशी तरी सोडून नाही जाणार कधीच असल्या मुलीला जीव लावला तर पण अशा बाजारु मुली आहेत काही ज्या फक्त पैशा मागे पळणाऱ्या आहेत, आशय काय घेयचा यातून बाकी लोकांनी समजायचं रोज एक मित्र पण आणि स्वतः मी पण त्यातून गेलोय. AS Patil✍️ आठ दिवसा पूर्वी एक गोष्ट समजली त्याला पण मी साक्षी होतो त्या नंतर आज पण दुसऱ्या मित्रा सोबत परत दुसरी गोष्ट घडलीय विश्वास उठला जगावरचा एवढे
Secret Quotes
विश्वास तर नाहीये पण मनात आशा पण नाहीये तरीही एकदा स्वतःहून जवळ येऊन तिने मला मिठीत घेऊन बघावं, समजेल तिला हा व्यक्ती नेमकं कसा होता कसा आहेत अन कसा जगतोय ते, दूर राहून स्वतःचे विचार मांडून दुसऱ्याला न समजता जर स्वतःचे च म्हणणे दटवीत असेल तर दुसऱ्यांना समजण अवघड आहेत, येथे आज आहेत म्हणून सगळे व्यवस्थित दिसत आहेत नंतर परिस्थिती ढासाळेल कोणी उपाशी तर नाही मरणार कारण जिथे पोट दिलेत तिथे गरजा भागवायला हात पण नक्कीच देतो तो, सगळं बोलणं सोपं नसतं सगळं जवळ असून सुद्धा भरपूर कमवुन सुद्धा सुखाने खाता येतं नाही आणि सुखाने जगता पण येतं नसेल त्यालाच माहित त्याचे जीवन.. -AS Patil✍️ माणसे तर असेच वाईट आहेत, बघून ऐकून जर कुणाला साध्य किंवा त्या वरून ठरवलं जात असेल तर मी स्वतःहून तरी आता इच्छा नाहीये समोर जाऊन माझा हा चेहर
Secret Quotes
कोडे कोडे आयुष्यभर हेच चालणार का कधी सरळ बोललेलं जमलं नाही, आठवण काढत असेल उगाचच येथे हिचकी लागून जीव जाण्याची वेळ नसती आली माझ्यावर, तिला एकच विचारायचं आहेत ती राहूं शकतेस का दूर माझ्यापासून तिला होईल का सहन दुसरी कोणी माझ्या जीवनात आलेली, माझं माझ्यावर सोडून दे म्हणावं मग तिला सांगायची गरज नाहीये पुढे काय होईल आणि काय होणार त्याचे परिणाम, तिने तिच्या मनातलं मनापासून व्यक्त होयला हवंय आता, मी नाही ओळखतं का जेव्हढ स्वतःला जळते ती त्याहून अधिक मी पण जळतोय येथे, आज ही सर्व काही तिच्या हाती आहेत आणि तिला करायचे आहेत आधीच जर साथ मला मनापासून तिने दिली असती तर माझे हात आज बांधलेले नसते, तिने बांधून ठेवलेले आहेत कसे अन का तिलाच ठाऊक, माझ्या हातातून संपलेली गोष्ट आहेत ही जर मनासारखं नाही जगता आले तर त्या जगण्याला काहीच अर्थ नसतो, मी गेलो स्वतः आज भोगतोय त्या गोष्टी उगाच त्रास होत नाहीये मला एवढा, तिला वाटत असेल तिचाच त्रास आहेत पण नाही बाकी पण खूप आहेत ग, एवढा वैतागणार नाही जीवनाला हा व्यक्ती. AS Patil✍️ कधी स्पष्ट ही बोलून बघावं तिने मी तर नाही बोलत ना कोड्यात कधी मी जर बोललोच कधी तर आयुष्य तिचे पूर्ण कोड्यात राहतील, कधीच निश्कर्ष नाही भेटण
yogesh atmaram ambawale
भावना अनावर झाल्या की भावना कागदावर उतरतात.. आज सकाळीच "प्रसन्न सकाळ" असा सुंदर विषय दिला आणि दुपारी लगेच मन दुखावणारी पोस्ट शेअर केली. YQ ताई तुम्ही your quote बंद होणार ही पोस्ट टाकली आणि कित्येकांचे मन दुखावले गेले. आणि आता संध्याकाळी विषय ही तसाच "भावना अनावर झाल्या की".. खरंच भावना कागदावर उतरतात जेव्हा अनावर होतात.. Yq बंद होणार ही बातमी मला कालच @manishadongrekulkarni ह्यांच्या कडून समजली होती.. तेव्हाच खूप वाईट वाटले.. पण मला वाटलं कदाचित बातमी खोटी असू शकते.. कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा प्रसिद्धीस जाते तेव्हा त्या गोष्टी बद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या जातात.. मला ही हा त्यातलाच एक प्रकार वाटला म्हणून मी दुर्लक्ष केले पण आता तुम्ही ही पोस्ट जाहीर केली आणि भावना अनावर होऊन तुमच्या समोर हे लिहावे वाटले गेले काही दिवस कामाच्या व्यापामुळे माझे लेखन थोडे कमी झाले होते पण आज ही पोस्ट वाचली आणि खूप वाईट वाटले.. ह्यावर पुढील महिन्या भरात काही तोडगा निघून हा निर्णय बदलला गेला तर खूप आनंद होईल.. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्
Secret Quotes
येड्या वाकड्या शिव्या देतोय तिला आज पण गरजेचं आहेत बदनामी होईल तिची होऊद्या तसे डोळे तिचे उघडणार नाही, प्रत्येक गोष्ट खरी आहेस तिच्यावर दुसरे बोटं ठेवतात तेव्हा काही फरक नाही पडत तिला पण मला पडत होता, आणि आता तर मी विरुद्ध आहेत तिच्या बाजूला नाही अजिबात, योग्य आहेत शिव्या देणं तिला चुकीचं समजणार तिला या पुढे होऊदे म्हणा जे होईन ते जिला माझी किंमत नव्हती माझी इज्जत नव्हती तरीही मी तिला जपून ठेवत होतो या दुनियाच्या वासने पासून पण नाही आता बस तिच्या कर्माने भेटणार एका चुका मुळे बरेच काही संपणार आता, प्रामाणिक मी राहिलो आज पर्यंत तिच्या प्रत्येक शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला कायम पण आता प्रश्न खूपच आहेत राग खूपच वाढतोय गैरसमज वाढत आहेत त्या वेळी बोललो होतो मी तिला नाही मनात दुसरे कुणीच तर बांध राखी त्यांना नाहीतर आता खरंच मला तरी बांधून जा एकदाच, त्यांना सर्वांना बांधली पाहिजे स्वतःच्या स्टेटस ला ठेव मला समजणार तेव्हा, नाहीतर अस चालले तर तिला अंदाज पण नाही पुढे काय घडेलं पुढे बोलायला सुद्धा हक्क नसेल तिचा माझ्यावर काही विचार नाही करणार तिचा या नंतर हा राग आणि गैरसमज हा तिला कुठेचं काय घेऊन जाणार, -AS Patil✍️ मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये, हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही
yogesh atmaram ambawale
शांततेचा वापर हा नेहमीच केला जातो जेव्हा कुणी कुणाचं ऐकण्याच्या मनसथितीत नसतात. त्यांचं असं असतं की आपण जे काही बोलतो तेच खरे आणि तेच योग्य आहे. असे विनाकारण कुणाचं ही ऐकू न घेणाऱ्या लोकांसमोर कधी कधी काहीही चूक नसताना माघार घ्यावी लागते जेणे करून त्यांची वायफळ बडबड बंद तरी होईल पण ह्या अशा लोकांचं वागणं खूपच विचित्र असतं,आपल्या शांततेला हे लोकं चूक मान्य करणे असे समजतात. उलट म्हणतात हे असं आहे चूक समजली की बरोबर शांत बसतात,अरे ह्यांना कसं समजत नाही,तुमच्या विरोधात कित्येक लोकं असतात पण तुम्ही त्या सर्व लोकांना खोटं पाडण्याच्या प्रयत्नात असतात म्हणून ते लोकं असे विचार करतात की अशा मुर्खांच्या नादी लागण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं... ह्या अशा लोकांसाठी का होईना जर शांतता एक शस्त्र असते तर किती बरे झाले असते,त्यांच्या मनमानी पणाला आणि कुणाचे ही न ऐकण्याच्या वृत्तीपुढे हे शांतता शस्त्र कामी आले असते निदान त्यांची बोलती तरी बंद झाली असती. मित्रानों💕 शुभ प्रभात काय चाललयं? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय काय असेल याबद्दल तुम्ही विचार करता का? विचारांच्या जाळ्यात तुम्ही
Balaji
🌹🌹कांचन 🌹🌹 ते दिवस होते ऍडमिशन चे, उपकार त्या वंदना ताई चे, निघाली तूझ्या माझ्या ओळखीची, बनली साखळी आपुल्या मैत्रीची, स्वभावच आहे माझा
Secret Quotes
Instagram user आहेत Facebook user आहेत You tube channel आहेत कधी नीट बघितलं का हो सगळ्यांनी काय असतं त्यात नेमकं, मला माझे बघायला वेळ नाही पण दुसऱ्या एकाच बघतो, माहित नाही नेमकं मनाने ती जागा का एवढी घट्ट धरून ठेवलीये, त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक उरलेली पण काही बघू शकतो पण तिथे मर्यादा आहेत संस्कार आहेत ना काही काळ ते आपले होते, दूर मी नाही केले त्यांना ते हाताने गेलेत, चूक खूप वेळेस माफ होत असती जर तुमच्यात प्रामाणिक पणा असेल त्या नात्यात तरंच, आणि चुका तिच्या आज पण खूप होत आहेत डोळ्याआड करण आता तरी शक्य नाहीत ते, जेव्हढे झुरले तन मन जिच्या साठी तिने वेळेला डाग देऊन दगा दिलास, AS Patil✍️ असा कितीही प्रामाणिक पणा दाखवला तर त्या वर विश्वास कधीच बसणार नाही, जो पर्यंत जवळ येऊन डोळ्यात बघून जेव्हा एक मेकांना समजून घेत उत्तर देता न