Find the Latest Status about शाहू महाराज कोल्हापूर माहिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाहू महाराज कोल्हापूर माहिती.
AnishaDodke
कविता :शाहू महाराज दलितांचे ते कैवारी होऊन गेले आंबेडकरांना ते घडून गेले प्रेरणा घेतली भीमाने देशाला ते घालूनी गेले..! अस्पृश्यतेचे भेद ते नष्ट करुनी गेले जातीभेद होऊनी जावी म्हणून सत्यशोधक हॉटेल बांधुनी गेले..! मराठा तो समाज विसरुनी अस्पृश्यतेच्या हॉटेलचे दार शिरूनी गेले...! विटाळ विसरुनी चहा पिऊन गेले मानवतेची जात या लोकांना दाऊनी गेले...! गोर गरीब जनतेला शिक्षणास मदत करीत गेले मानवतेसाठी लढणारे ते दलित वस्तीतले राजे ते होऊनी गेले..! फुलेंचा सत्यशोधक वारसा पुढे नेत गेले शेतकऱ्याचे राजे ,लोकराज्य, आरक्षणाचे जनक ते राजश्री शाहू हे साऱ्या जगात नाव पेटून गेले...! कवयित्री:अनिशा दिलीप दोडके ©AnishaDodke शाहू महाराज #Rose
Lokesh Late
राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त विषय:- राजर्षी शाहू वसा आणि वारसा मांडणी- लोकेश लाटे Fb Live- छात्रभारती महाराष्ट्र वेळ- सायंकाळी 6.00 वाजता राजर्षी शाहू महाराज
Shailesh Hindlekar
२६ जून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती.
Vishal Chavan
कोल्हापूर.. तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ. महालक्ष्मीचं दर्शन घेऊ, रंकाळ्याची हवा खाऊ.. आपणच आपल्यावर लिहलेली, प्रेमाची गाणी गाऊ... तुला आवडलेलं कोल्हापूर, तू फिरवून दाखव मला... प्रेमाच्या आकाशात मनसोक्त, दोघे झुलू स्वैर झुला... पन्हाळ्याला जाऊ, अथवा जोतिबाला जाऊ.. पाऊस असेल तर पावसात अथवा, उन्हात चिंब न्हाऊ... दूर होतो आपण, अनंत विरह झेलला आहे.. आज अनेक कल्पांतानी, प्रेमाच सुख साहू.. तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ. Vishaal/Aadinaath 19-07-21 ©Vishal Chavan #कोल्हापूर
Harsh
निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी काय आहे ही निसर्गाची किमया, कधी येतॊ राग याला,तर कधी दया. कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा ' तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. पावसाळी होतो हा हिरवागार, उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात, येतॊ तेव्हा तो पावसाच्या रूपात. तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून ' धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'. येतॊ कधी बनून हा 'महापूर', लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '. घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. राग आला की आणतो हा 'ज्वालामुखी'. हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. निसर्गालाच बनवा आता, खरा आपला' मित्र ' प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे पात्र... #कोल्हापूर चा महापूर