Find the Latest Status about कवींच्या हातांची वैशिष्ट्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवींच्या हातांची वैशिष्ट्ये.
yogesh atmaram ambawale
५००० कोट्स पूर्ण..🙏 शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान छान लेखकांच्या सहकार्याने, तसेच उत्तमोत्तम गुरू कवींच्या आशीर्वाने, इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्या मुळे हे शक्य झाले आहे, ह्या पुढे ही अशीच सोबत द्यावी इतकेच मागणे आहे.🙏❤️🙏 आभार... #yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान
yogesh atmaram ambawale
प्रत्येक वस्तूत जीव असतो त्यांना ही आत्मा असतो, असा विचार फक्त कवीच करत असतो. लोकं फक्त वस्तू बघत असतात, हे मात्र त्या वस्तू वाचत असतात. ह्याचे मन, त्याची आत्मा,ह्याला काय वाटेल,त्याला काय वाटत, कवींच्या मनात हे असंच असतं. कलम हातात येताच हे वेगळ्याच विश्वात जातात, लोकं विचार ही करत नाही अशा कल्पना हे करतात. आपल्याला ही मन आहे हे त्या वस्तूला ही कळत नसते कवी मात्र त्या वस्तूंचे मन वाचून मोकळे असते. कवींचे कल्पनाविश्व हे असेच असते, लोकांना दिसत नसते तेच नेमके ह्यांच्या नजरेत असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कविचे कल्पनाविश्व... #कविचेकल्पनाविश्व हा विषय Anamik26 यांचा आहे.
Secret Quotes
काही शब्द माळेत काय गुंफले काय कविता करतात म्हणे, आज पर्यंत स्वतःवर चं बोलत आलोय जेव्हा सहवासात घडणाऱ्या गोष्टींवर बोलेल तेव्हा माहोल नाही तर दंगल होईल, हेच खरे आहेत पण बोलू वेळेस वेळ अजून आहेत, हे खरं असेल कदाचित कुणाचा प्रामाणिक पणां, तर कुणाचा विश्वास हा जर संस्कारावर बोटं ठेवत असेल आणि त्याची इज्जत काढत असेल तर त्या व्यक्तीचा राग त्या मधील आग ही सहजा सहज कोणीही सोसावी हे तर शक्य नाहीये, सूर्य मावळला समजतात सगळे खरी उभर तो नव्याने घेऊन येणार त्या साठी तो शांत झाला असेल ना, बोलायला बरंच काही आहेत आता, कारण जे डाव ते षडयंत्र ते राजकारण खरे आत्ता समजले जिथे मनाने मनावर घात केला तिथे सगळं काही संपले असावा, बोलणं सहज वाटत पण यात काय काय आहेत हे समजून घेणं फार लोकांना जमत नाही. समज थोडी कमी आहेत आम्हाला पण जेवढी आहेत तेवढी सगळ्यांसाठी पुरेसी असेल. -Sunny🙏 कोण म्हणत मी कवी आहेत ज्या नावाने जगायची आशा संपते त्यालाच माहित त्याची व्यथा, तोंडावर बोलायची ताकद ठेवा फक्त आणि ते पण खरं, नाहीतर कवींच्य
sandy
"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत