Nojoto: Largest Storytelling Platform

New आद्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आद्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आद्य.

Related Stories

    PopularLatestVideo

Shubhendra Jaiswal

शायद नहीं!
निश्चित रूप से,
विकेन्द्रित
विप्लव का सूत्रधार,
महत्त्वाकांक्षाओं का 
एकांकी रूपांतरण..!!
एक सत्ता का अंत
एक सभ्यता का अंत
शक्ति से शक्ति का गमन..
युग परिवर्तन।
विखण्डित शक्ति
शिव की उत्पत्ति
अर्द्ध अंग में नियुक्ति
अलंकृत विरक्ति
मोह से अनुरक्ति..!
मातृसत्ता के भग्नावशेष
अजंता एलोरा में विशेष
संरक्षक का संरक्षित होना
और हो जाना..
निर्झर अजस्र अविरल
कालिदास की शाकुन्तल
अलंकारिकता का महल
कवि की कल्पित बल..!!
स्पृहाह्लाद
अन्तस अम्लान
मंगल वरदान
त्याग विहाग,
तुषारवृता भान
उमंगों के तरंग
नीले वितान!

©Sj..✍ #शुभाक्षरी #आद्योपांत_उद्भव

Guru ji

जय आद्याशक्ति #अनुभव #nojotovideo

read more
mute video

Nitesh Yadav

आद्य टीटू #nojotophoto

read more
 आद्य टीटू

Rashmi singh raghuvanshi "रश्मिमते"

अद्योपांत की बात क्या कहुँ
 जब मनुष्य अपने ही मित्र का उच्छेद (नाश) करता हैं।
कभी उनकी परिपाटी(पद्धति) छीनकर,
तो कभीं उनकी आनन्द -कन्द -मूलक (आनन्द का भण्डार)अ अपने वशीभूत करके #आद्योपांत PART3

Rashmi singh raghuvanshi "रश्मिमते"

आद्योपांत की बात कहुँ
जब मनुष्य अपनो को ही यंत्रणाए (दुख)
देता हैं ।
कभी अपने मानस(हृदय,मन) मे स्वार्थ भरे हुए,
तो कभी अपने  रोष(क्रोध) में अहंकारी
बने हुए इस बीच आता हैं। #आद्योपांत PART-2

Rashmi singh raghuvanshi "रश्मिमते"

अद्योपांत (आज तक कि)बात में क्या कहूँ ।
जीवन को आप्यायित (आनन्दित करना)
के लिए मनुष्य क्या कुछ नहीं करता।
कभी अपने अभ्युदय (उन्नति) की,
तो कभी अपने प्रणत (विनम्र) को इस 
बीच लाता हैं। #आद्योपांत PART-1

Arun Chinchangi

आद्यक्रंतिवीर राजे उमाजी नाईक #story

read more
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक 
                        भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आद्यक्रांतीकारक , एक निर्भिड योद्धा...

 सह्याद्रीच्या कुशीत आणि पुरंदरच्या मुशीत डोंगर रांगांमधुन वसलेल्या 'भिवडी' या गावी समशेर बहाद्दर, शुर, पराक्रमी दादजी खोमणे यांच्या कुटुंबात ७सप्टेंबर १७९१ रोजी धगधगती ज्वाला घेऊन उमाजी जन्मास आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ज्या रामोशांनी आपला पराक्रम गाजवून छत्रपती शिवरायांचे मन जिंकले होते ते पणजोबा महालींगपती,आजोबा, वडील हे उमाजींचे वंशज होते. एका गरीब रामोशी कुटुंबात जन्मलेल्या उमाजी नाईक यांनी आपल्या मोजक्या सैन्याच्या पाठबळावर इंग्रजांसारख्या अफाट सैन्य व शस्त्रे असलेल्या शत्रूला गनिमी युद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इंग्रजांची झोप उडवून देवुन त्यांची दाणादाण उडवली होती. त्यामुळे त्यांना 'डोंगरचे राजे' म्हंटले जात असे. 
उमाजीला अन्याय व अत्याचाराची प्रचंड चीड होती. इंग्रजांनी भारतीयांच्यावर सुरू केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तरुण उमाजीने बंड उभे करून इंग्रजांना 'जशास तसे' उत्तर देत राहिले. इंग्रजांना अनेक भारतीय राजे, संस्थानिक, पाटील, कुलकर्णी, सावकार, जहागिरदार, वतनदार शरण गेले पण उमाजी या सर्वसामान्य तरुणाने मात्र इंग्रजांना 'पळता भुई थोडी ' करून सोडली. इंग्रजांना काय करावे सुचत नव्हते. उमाजींचे वाढते वर्चस्व इंग्रजांपुढे आव्हान होते. उमाजीने केवळ आपल्या समाजासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील पहिली इंग्रजांविरुद्ध क्रांती केली नसून सर्व भारतीयांच्यावरील अन्याय अत्याचाराविरुद्ध केली होती. 
" इंग्रजांनी लादलेला कर, वसूल भरू नका. भरतेवेळी आलेल्या इंग्रज व अधिकाऱ्यांना आम्ही ठार मारु " असे जाहीर आवाहन करून शेतकऱ्यांना संरक्षण देणारा उमाजीराजा आजही शेतकरी विसरणार नाहीत. जर त्यावेळच्या कुलकर्णी, जहागिरदार, सावकार, वतनदार, पाटील या मातब्बरांनी आपला वचक उमाजींप्रमाणे इंग्रजांना दाखवुन दिला असता तर इंग्रज आपला साम्राज्यविस्तार भारतात करूच शकले नसते. पण ते स्वतः इंग्रजांना शरण गेले आणि इंग्रजांना भारतात साम्राज्य विस्ताराची आयती संधी प्राप्त झाली. पण उमाजींसारख्या वाघाने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारूनही त्यांना कुलकर्णी, जहागिरदार, वतनदार, सावकार, पाटील यांनी पाठिंबा दिला नाही हे भारतीयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. इंग्रज व सर्व इंग्रजधार्जिण्यांना न जुमानता उमाजीने भारतीयांवरील अमानुष अत्याचाराविरूद्ध क्रांती सुरू केली आणि आपले वर्चस्व आपल्या कार्यातून सिद्ध केले हे ऐतिहासिक सत्य आहे!
उमाजींच्या बंडापुढे हतबल झालेल्या इंग्रजांनी उमाजींना पकडून देण्यासंदर्भात जाहीरनामे काढले. हे पाहून उमाजींनींही त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला सरनामा जाहीर केला. इंग्रजांनी काही भारतीयांची लाचारी ओळखुन उमाजींना पकडुन देणाऱ्यास मोठे बक्षिस जाहीर केले आणि त्या अमिषाला बळी पडून काही फंद फितुरींनी उमाजींना इंग्रजांस पकडुन दिले. ते भारतीय म्हणवून घेण्यास पात्र नसावेत...! स्वकियांनीच उमाजींना वेळोवेळी संकटात टाकून त्यांना कायमचे संपवण्याचा प्रयत्न म्हणजे फार मोठा शाप आहे. हा शाप नसता तर कदाचित भारताला १९४७ पूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. 
३ फेब्रुवारी १८३४ च्या सकाळी ७ वाजता उमाजींना इंग्रज अधिकारी मॅकिंटॉश, जिब्रान, जेम्स यांनी फासावर चढवुन त्यांच्या पायाखालची फळी बाजूला काढली. आश्चर्य असे की, मुळचे मल्ल व खंडोबाचा परमभक्त असलेल्या उमाजीने सर्वशक्ती एकवटली तेंव्हा फाससुद्धा ढिला झाला. त्यांच्या तोंडातून " हिंदुस्थान झिंदाबाद " असा मोठा आवाज तुरुंग परिसरात पसरला. हे ऐकुन तेथे जमलेल्या लोकांनी उमाजीचा शेवट झाल्याचे समजले. इंग्रज अधिकऱ्यांनी त्यांचे प्रेत फासावरून काढून पुण्यातील शुक्रवार पेठेतील ततहसील कार्यालयासमोरील पिंपळाच्या झाडावर एका फांदीला दोराने बांधून लोंबकळत ठेवले. त्यांच्या मृत्यूनंतरही इंग्रज अधिकाऱ्यांचा राग शांत झाला नाही. आपल्याविरुद्ध जाणाऱ्यांची अवस्था कशी होते हे दाखवून देवुन दहशत माजवण्याचा इंग्रजांचा हा प्रयत्न होता. 
उमाजींचे प्रेत ज्या झाडाला लोंबकळत ठेवले होते ते पिंपळाचे झाड आजही पुण्यातील शुक्रवार पेठेतील तहसील कार्यालयासमोर त्या घटनेची, उमाजींच्या निस्सीम त्याग व बलिदानाची साक्ष देत उभा आहे.                                                              

• संकलन : 
      - अरुण चिंचणगी. ( C Arun )
       माणगांव. ता.चंदगड, कोल्हापूर. आद्यक्रंतिवीर राजे उमाजी नाईक

anurag tiwari

मेरी बेटी आद्या और मै #nojotophoto

read more
 मेरी बेटी आद्या और मै

Sunil Singh

# जय मां भारती। जय केदारनाथ। जय श्री आद्यशंकराचार्य। #समाज

read more
mute video

संयोगिता मिश्रा

#LOVEGUITAR जीता की कहानी आद्या की ज़ुबानी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile