Find the Latest Status about अवतीभवती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवतीभवती.
Deonath Damodhar
yogesh atmaram ambawale
कित्येकदा प्रश्न स्वतःशी,मी कोण? उत्तर काही सापडले नाही. नात्यांचे ओझे इतके निभावता सर्व,स्वतःशीच नाते राहिले नाही. मी कोण कळले नाही कधी अवतीभवती माझ्या फक्त नात्यांची गर्दी. शोध घेता स्वतःचा,मी कधी सापडलोच नाही गुरफटलोय नात्यात इतका की मी कोण कळतच नाही. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....मी कोण कळले नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म
yogesh atmaram ambawale
वाचले होते,हरवलेलं मन म्हटले की असेच घडते, भास होतात तिचे,आठवणीत तिच्या मन रमते. वाटत असते सतत मनास,अंतर नसावे कधीही दोघांमध्ये, काहीच सुचत नाही तिच्याशिवाय,तिचेच विचार मनामध्ये. एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा असेच होते, करायचे असते जे ते राहून वेगळेच काही घडते, बावरते मन हे तेव्हा,जेव्हा ती समोर येते, पाहता तिला खरंच,काय करावे काही सुचत नसते. म्हणतात ज्याला प्रेम कदाचित ही त्याची सुरुवात असावी, का वाटते मनास,नजरेसमोर सतत तीच दिसावी. एकांत नसावा कधी ही,क्षणभर ही ती दूर नसावी. सतत दिसावी समोर,नेहमीच माझ्या अवतीभवती असावी. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... हरवलेेलं मन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य
Prerana Jalgaonkar
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
Prerana Jalgaonkar
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
sandy
माझा नवरा जेव्हा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तेव्हा अगदी कमी मोबाईल वापरतो..... आणि त्याच्या विरुद्ध माझी कथा.... माझा मोबाईल एखाद्या स्वय
sandy
परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी
अमिष एकता एकऩाथ सावंत
yogesh atmaram ambawale
येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे, नेहमीच येत असतात ये आजार, न घाबरता ह्यांस साधारण समजावे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाने सध्या थैमान घातलंय, म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय. न घाबरता ह्या आजारास आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे, वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे. देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे, आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे, हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे... च
sandy
✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप