कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दुःख होता कामा नये.... #Quote
read more
Dhanajay Savtar
विरह (दुरावा )कोणालाही प्राप्त होऊनये.... त्याचा खूप मोठा आघात बसतो मनाला.. तो कोणालाच सहन होत नाही... हा भाव संत नामदेव राय अभंगातून सांगत #Flute#जीवनअनुभव