Find the Latest Status about याला म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याला म्हणतात.
gavthi jokes
sandy
वाटणी - एक उत्तम निर्णय 🏠🏘️🚗🏍️💵💴👌🏻👌🏻 वडील - बापुराव मोठा मुलगा - राकेश मधवा - सुरेश धाकटा - मुकेश
Supriya Yewale
आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा सगळ्यांसाठीच हे शब्द आहेत प्रेम हे होतंच मान्य आहे तेच हक्क देऊ नका ती मौल्यवान वस्तू आहे कोणतरी आपल्या लाईफ मध्ये येतो आणि आपल्याला प्रेग्नेंट करतो नंतर अशी वेळ येते आत्महत्या करायची हक्काचं प्रेम हे लग्न झाल्यावर ही होतं याला प्रेम म्हणत नाही तर या प्रेमाला वासना म्हणतात किती मुलींचा बळी गेलाय ©Supriya Yewale #Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞
Harish Damodhar Naitam
लोक काय म्हणतात... कविता करणे हा आहे माझा छंद, लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का? चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच, लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही || कविता करणे कुणाला पण जमत नाही, मला जमलं ते मि आता सोडणार नाही सुचतात कविता म्हणून लिहितो, माझ्या आयुष्यात कुणी नाही || जिच्यासाठी मि कविता लिहितो, ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही माझ्या मनाला वेड लावून जातात, पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत || आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो, पण ते मला कधीच समजू शकले नाहीत ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो, पण ते कधीच माझे झाले नाही || लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला, प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही म्हणूनच सांगतो सर्वाना कविता माझ्या आभासी आहेत, कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका|| कवी : हरिष नैताम मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी जि. गडचिरोली मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...
✍️Sushil Kedare
💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏 जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद, घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️ जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज, हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️ जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास, हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️ सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं, याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......
Sunil Zarikar
लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत... कविता लिहण्यासाठी खुप काही अनुभवाव लागत.. मिळेल वेळ तेंव्हा स्वतःशी बोलाव लागत.. जगा समोर हसाव लागत, तर एकांतात रडाव लागत.. कविता लिहण्यासाठी मन कागदावर उतरवाव लागत.. लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..