Nojoto: Largest Storytelling Platform

New यांच्यातील संभाषण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यांच्यातील संभाषण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यांच्यातील संभाषण.

    PopularLatestVideo

Rashmi Hule

संभाषण रीश्तों का अहम अंग हैं. कब, क्या बोलना है इसकी समझ जरूरी है. संभाषण बंद होने से रीश्ते टूट जाते हे.. #संवाद#नाते #yqtaai #yqbaba # #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

read more
संवाद हा नात्यांमधला दूवा आहे
तो कुठे,कसा साधायचा हे समजले पाहिजे
संवाद खुंटला की नाती संपायला वेळ लागत नाही... 
 संभाषण  रीश्तों का अहम अंग हैं. कब, क्या बोलना है इसकी समझ जरूरी है. संभाषण बंद होने से रीश्ते टूट जाते हे.. 

#संवाद#नाते #yqtaai #yqbaba #

sandy

..🤪🤪 एक मराठी गृहिणी तिच्या बिहारी शेजाऱ्याला आमरस कसा तयार करायचा हे समजावून सांगत आहे. या दोन शेजाऱ्यांमधले हे आनंदी संभाषण पहा आणि आनंद #विनोदी

read more
mute video

Kishor Rokade

"शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल !

read more
नेता अन तू

सामान्य माणसा...
घाबरून असाच.....तु राहणार का ?
मराठीच्या हक्कासाठी यापुढे...
                    तु नाही लढणार का..?
            लाचार आपण बनणार का ?
आयतं सुराज्य मिळेल या भ्रमात..
       फक्त मागेच तुम्ही पळणार का ?
 मान सन्मान सांभाळत..
 शेवट पर्यंत कार्यकर्तेच राहणार का ?
 गुदमरलेल्या काही शहरांत..
              कोंडुन जीव सोडणार का ?

                    
ऐक राजनेत्या..!        
सक्षमांन बरोबर असक्षमांचा विचार..
   स्वार्था खेरीज... नेत्यानो करणार का ?
एकदा गमविलेला स्वाभिमान..
          पैसा देवुनही परत मिळणार का ?
विखुरलेला महाराष्ट्र माझा...
               एकत्रीत पुन्हां आणणार का ?
प्रश्न पडलेत जे अनेक वेड्या जीवांना...
                 उत्तर तयाचे मिळणार का..?
                       राज नेत्यानो.! 
             ब  उत्तर तयाचे मिळणार का..?
               
जय शिवराय
श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ "शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल !

RJ कैलास नाईक

#तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला म

read more
तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही

असते गर्दी अवती भोवती होते संभाषण
शब्दात जराही  गारुडा एवढा प्रभाव नाही 

छळतेस मला तू देतो खोटी धमकी मी
पण तुझ्या पलीकडे गेली कधीच धाव नाही

पैलातीरावर जाण्यासाठी हातात गुंफले हात
मार्गात काट्यांना आता अजिबात वाव नाही
            RJ कैलास #तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला म

Mohanbhai आनंद

फकत अंजाम दुनियादारी काफी है, आदमी को आदमी बनाना काफी है; इन्सानियत मर चुकी है, शायद यहां, कोशिश फरिस्ता जैसी, होना काफी है; अश्कों भरी अ

read more
फकत अंजाम दुनियादारी काफी है,
आदमी को आदमी बनाना काफी है;

इन्सानियत मर चुकी है,  शायद यहां,
कोशिश फरिस्ता जैसी, होना काफी है;

अश्कों भरी अदाए ,बड़ी खुशसुरत है,
संभाषण प्रतियोगिता करना काफी है;

विनाश करने चली है, खोज विज्ञान की,
आण्विक बोम्ब इस्तेमाल करना काफी है;

इश्क करने का अंदाज़ भी ,अफलातून,
रंग-बिरंगे चहेरे ,  बात छुपाना काफी है; फकत अंजाम दुनियादारी काफी है,
आदमी को आदमी बनाना काफी है;

इन्सानियत मर चुकी है,  शायद यहां,
कोशिश फरिस्ता जैसी, होना काफी है;

अश्कों भरी अ

chandrashekhar Rajput

या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

read more
या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून 'टिळक' युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे.

- नरहर कुरुंदकर
'जागर' #NojotoQuote या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

sandy

*पूर्वी...* पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता यायचं दारावर टकटक करायची की, दार उघडलं जायचं आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं सगळं घर उजळून न #story #nojotophoto

read more
 *पूर्वी...*
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून न

yogesh atmaram ambawale

चूक कुणाची ?? #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कान

read more
चूक कुणाची ???
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर,
काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर
चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक,
प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक.
गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार,
ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.
लक्षच नसते ह्यांचे आजूबाजूला कोण आणि काय असते,
हे आपल्याच धुंदीत राहतात लाज पूर्ण विकलेली असते.
मित्र,जिवलग मित्र,भाई असे एकमेकांना संबोधत असतात,
शब्दाशब्दावर एकमेकांच्या आई वडिलांची आठवण काढत असतात.
ऐकता ह्यांचे बोलणे एकच प्रश्न सतत सतावत असतो,
असे घाणेरडे संवाद करण्यात ह्यांना कसला अभिमान वाटत असतो.
ह्यांच्या अशा वागण्यात चूक नक्की कुणाची हेच समजत नाही,
झपाट्याने वाढलेलं हे चित्र कधी बदलेल हेच कळत नाही. चूक कुणाची ??
#yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी 
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कान

Mithlessh shaarma

ये कैसा राजनीतिक खेल जहाँ अपनी सत्ता व कुर्सी के खातिर मासूमों के खून से रंग रहे घर अपनी तमाम शहरों को आग में झोंक कर मना रहे है खूनी होली ह #कविता

read more
ये कैसा राजनीतिक खेल
जहाँ अपनी सत्ता व कुर्सी के खातिर
मासूमों के खून से रंग रहे घर अपनी
तमाम शहरों को आग में झोंक कर
मना रहे है खूनी होली
हत्याएँ, बलात्कार, भ्रष्टाचार, असत्य संभाषण
चारो और हाहाकार,मातम मचा कर 
पाखंडी चोला पहनकर
जन-जन को बरगलाने के मंत्र फूँक कर
सब्ज बाग के वादों का
कपट जाल तले बिछा कर
            मैं'-'मैं' करके लोक‍तंत्र को
             इन्होंने मार डाला
इंसान की कीमत इनके नजरो मे
धूल की कीमत हैं इनके नजरो में
अंधे धृतराष्टृ बैठे हैं सिंहासन पर
नही दिखता उनको 
मौत पार्टी के लोगो का नही
मौत हो रहा हैं इंसान का
किसी के माँग का सिंदूर धूल रहा
तो किसी माँ का कोख उजर रहा
सम्हल जा वक़्त से पहले
न ले इनकी बतदुआ 
न खेल इंसान की ज़िन्दगी से
बैठा ऊपर धृतराष्टृ नही
घड़ा पाप का भरते ही 
मिट जायेगा तेरा नाम ओ निशान यही..।।। ये कैसा राजनीतिक खेल
जहाँ अपनी सत्ता व कुर्सी के खातिर
मासूमों के खून से रंग रहे घर अपनी
तमाम शहरों को आग में झोंक कर
मना रहे है खूनी होली
ह

sandy

😍 #व्यक्तिमत्व विकास कसा करायचा? तुमच्या फायद्याच्या टिप्स ------------------ १. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळ #story #nojotophoto

read more
 😍 #व्यक्तिमत्व विकास कसा करायचा? 
तुमच्या फायद्याच्या टिप्स
------------------
१. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile