Find the Latest Status about कारणांमुळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कारणांमुळे.
Prerana Jalgaonkar
आभाळाने पुकारले चिऊताई चिऊताई परत ये... रुसूबाई रुसूबाई रुसलीस का... चिव चिव करायला परत ये... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
Prerana Jalgaonkar
आभाळाने पुकारले चिऊताई चिऊताई परत ये... रुसूबाई रुसूबाई रुसलीस का... चिव चिव करायला परत ये... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
yogesh atmaram ambawale
हल्ली केव्हाही पाऊस पडतो,केव्हाही ऊन पडतो, हिवाळा तर जसा नाहीसाच झाला आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात, तसे तसे निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. सध्या निसर्ग चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. कारण निसर्गावर माणसाचे राज्य झाले आहे. जिकडे पाहवे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जात आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला आहे. भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे, निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा एक ना अनेक कारणांमुळे कधी कधी निसर्ग ही विचित्रपणे वागायला लागला आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी कधी निसर्ग... #कधीकधीनिसर्ग चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे, फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे, वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची, आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो, त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली. केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला. ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला. जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय
yogesh atmaram ambawale
गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू नाहक त्रासामुळे नकोसा वाटतो,. बाप्पा जर ह्या दशकात अवतरले तर त्यांच्या सणांच्या नावाखाली केले जाणारे राजकारण पाहून चक्रावून जातील तसेच ते एक असतानादेखील आमचा गणपती तुमचा गणपती अशी विभागणी झालेली पाहून पुरते हैराण होतील... ( कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच
Pratik Patil Patu
आत्महत्या! चुकीचा विचार एक वैचारिक लेख (Caption मध्ये) आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर
Learning Hub
आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू