Find the Latest Status about कांडा बियाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कांडा बियाणे.
Secret Quotes
बसं आता जवळ रहा म्हणा फक्त, आतून एवढा त्रास होतोय ग बाळा म्हणा पाझर फुटलाय मनाचा बघ एकदा, जवळ येऊन बंधन तोडून कर जीव मोकळा, नाहीतर झोप येत नाही विचारांनी आधीच त्यात झोपलोच तर परत डोळे उघडण्याची माझी आशा पण होत नाहीये ग म्हणा, त्रासलोय या त्रासाला पण हिम्मत नाही होत माझी खूप काही बोलावसं वाटत पण ती ही हिम्मत नाहीये ग माझ्यात, कधी तरी तू ही चूक करून बोलून बघावं मर्यादा ओलांडून स्वतःहून भेटून बघावं, जो घाव भेटलास या देहाला तो अजून या शरीरावर बाळगायची ताकद नाहीये माझ्यात. -AS Patil✍️ वाटेत घेयला मला बोलाव तिने रस्ता बघतोय म्हणा जीव आता, डोळे पण तरसताय तिला बघण्या साठी, बरेच दिवस झाले नीट डोले भरून नाही बघितल मी तिला, राग
yogesh atmaram ambawale
शेतकरी जगेल तरच देश जगेल, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. शेतकरी जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो. शेतकरी देशाचा मान आहे ,स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो. अशा ह्या शेतकऱ्यास एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो. ह्या सर्व अडचणींवर मात करतो नि धान्य पिकवितो, शेती जगवतो. नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो. अशा ह्या शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळायला हवा,त्याने घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव द्यावा. कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास आत्महत्या ही करतो, म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शेतकरी जगेल तर देश जगेल... #जगेल #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही
yogesh atmaram ambawale
प्रिय शेतकरी दादा तू जगलास तरच देश जगेल, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. तू जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आम्हास खाण्यास अन्न मिळते नि आम्ही जगतो. शेतकरी दादा तू देशाचा मान आहे वेळप्रसंगी तू स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो. तुझ्या मागे एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो. ह्या सर्व अडचणींवर तू मात करतो नि धान्य पिकवितो, शेती जगवतो. नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो. म्हणूनच तुला योग्य तो न्याय मिळायला हवा,तू घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव मिळायला हवा. कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास तू आत्महत्या ही करतो,इथे मात्र तू चुकतो. म्हणूनच वाटते सरकारने शेतकरी दादाचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय शेतकरी दादा.. #प्रियशेतकरीदादा #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी चला तर मग लिहुय