मस्त चाललंय ना मग आता, नवीन लाईफ, नवीन फ्रेंड्स, नवीन आवड, नवीन कॉलेज, सगळं काही नवीन आहेत, फक्त मी जुना होतो कसे खुश राहणार मग त्या मुळे केलं दूर मला..? तुझी चुकी नाहीये मी वाईट आहेत जे समजायचं होत ते समजलं मला जाणून पण घेतलं नीट, फेसबुक, इन्स्टा, व्हाट्स अँप अजून भरपूर अकाउंट सापडले सगळं काही दिसतंय पण आणि समजतंय पण हो सौंशय नाही घेत फक्त माझी जागा शोधायची होती अन भेटली ती, राहिले माझे अकाउंट तर होतील ते डिलीट कुठलेही अकाउंट नाही ठेवणार नाही देणार लक्ष तुझ्यावर आता अकाउंट मध्ये इंटरेस्ट नव्हता कधीच मला त्याची गरज फक्त तुला जवळ ठेवण्यासाठी होती पण आता नाही, एवढं घडलं आता हे पण होईल म्हणजे तुमचे रस्ते पूर्णपणे मोकळे होतील आणि मी पण, ओझे झाले असेल ना माझ्या त्रासाचं पण आता नाही देणार,, खूप बदल झालाय तुझ्यात पहिले अशी नव्हती ना तू, सगळे बोलत होते मला पहिल्या सारखी नाहीत ती बाहेर राहतेस जगा सारखी झालीये ती, नजर बदलली तिची, नाही विश्वास बसला कुणावर, पण जे घडलं आणि जे घडतय त्या वरून समजत काही फरक नाही कुणावर व्यवस्थित चाललंय सगळं मग मी कोण अडवणारा, ज्या गोष्टीचा काहीच काहीच संताप नाही झाला तर त्या अर्थ खुश आहात.।। तू खुश आहेस का आता, असेलच त्यात काय शंका, जग तुझ जीवन,नाही अडथळा देणार कारण प्रत्येक गोष्ट दिसतीय आता तुझी ख़ुशी जर त्यातच होती तर आधीच सांगितलं असत सरळ मी ऐकल असत ना, आता आलीय वेळ मला जायची येथून ४-८ दिवस थोडे फ्रेंड्स फॅमिली ला थोडा वेळ देतो तो पर्यंत.. मग जाईल तर कधीच नाही, आता फक्त राग नको धरू मग बस झाल्या गेल्या चुका माफ कर आणि नव्याने