प्रत्येक रागात एखादा स्वर वर्ज असतोच.... तो स्वर ओघळायच सामर्थ्य हवं.... नाहीतर रागाची अनुभूती येत नाही...... जगणं तरी या पेक्षा काय वेगळ आसत..... आयुष्याची मैफिल रंगवायची आसेल तर आवाक्या बाहेरच्या गोष्टी आनंदान सोडायच्या आसतात -pranav समीर