कधी स्वतःला विचारून बघावं तिने, कधी माझा एखादा फोटो लाईक केला का तिने, कधी मनाने प्रेमाने दोन गोड शब्द बोलली का, मग कारण शोधावे माझ्या रागाचे माझ्या त्या गैरसमजाचे, कुठल्या नात्यात होत नाहीत गैरसमज कुणाला राग येत नाही, तुम्ही जमता ना ते नातं तर राग दूर केला जातो गैरसमज मिटवले जातात वाद संपवले जातात, चूक होते माझ्याकडून पण झालीये पण तो पर्यंत मीही मान्य करत नाही जो पर्यंत समोरचा व्यक्ती स्वतःची चूक कबूल करत नाही, चूक तसे तिचीच पण त्यात भागीदारी मी पण घेतली. -AS Patil✍️ कुणाला जाणून घेयला एक क्षण सुद्धा खूप मोठा असतो, पण मला ती कधी ओळखू शकली नाहीस, भोळे भाबडे प्रेम माझे सरळ स्वभाव स्पष्ट निक्कळ भावना त्या ही ती कधीच समजू शकली नाहीस, विश्वास होता पण आता नाही म्हणा स्वार्थी लोकं हजारो गेलेत आयुष्यातुन माझ्या काहीना काही चुका मुळे त्यांच्या, त्यात मला सोडणारे खूप कमी पण मी दूर केलेले खूपच आहेत तर काहीं पासून मीच दूर गेलो प्रत्येक गोष्ट वेगळी आहेत, जसे हाताची पाचही बोटं सारखे नसतात तसे माणसे पण असतात सगळे सारखे नसतात....