कधी कधी आपण खुपच गुंतुन जातो ना एखाद्या व्यक्तीमध्ये अपेक्षा करत राहतो... पण अचानक असं काहीतरी घडतं की आपण अपेक्षा केली हेच चुकलं असं वाटत राहतं.... कधी त्या व्यक्तीला आपण नकोसे होतो हेच समजत नाही सगळं बंद करता येतं फोन मेसेजेस सगळं... पण मनाचं काय? ते तर गुंतलेलं असतं आठवणीत त्या व्यक्तीच्या आणि आठवणी सोबत असतात कायमच्या आपण नकोसे असलो तरी.. शब्दस्नेह शुभांगी दिक्षीत #प्रेम #अपेक्षा #आठवण #मन #क्षण