असाच हातात हात तिचा घेऊन किनाऱ्यावर फिरतांना किनाऱ्याची वाळू माझ्या पायाला चटके देत होती सुर्य आग ओकत होता जणू त्याला समुद्र गारठलेला दिसत होता समुद्र एकदमच शांत. पाणी असून तहानेने व्याकुळलेला, लाटा मेलेल्या पाहून वाराही स्पर्श करू पाहत नव्हता. मला हे सारं तेव्हा वाटलं जेव्हा तिने ऐकना बोलून, प्रेमात जर त्याग असेल आणि तो मी माझ्या फॅमिलीसाठी केला तर कसं विसरणार रे मी एक कुणाल होता ? काहीपण वाटणं हे प्रेम असतं आणि समोरचा जर काहीपण बोलला तर काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं #storyoflove #marathiquotes #breakup #lines