आरेतील झाडे तोडताना जितकी तत्परता दाखवली जाते तेवढी तत्परता पूर , दुष्काळ, अनधिकृत झोपड्या, फेरीवाले, रोजचा मरणारा ट्रेन चा प्रवाशी, ट्रॅफिक ह्यात दाखवली जाते का? माणसांना बोलता येत, पण झाडांना बोलता येत नाही म्हणून सरसकट कापायची ? 📝🙏✍️sandy✍️