उतरले एकदा मनांतून की माणूस ते आठवीत नाही. हाताचे वार मिटती एकवार, पण शब्दांचे मार विसरत नाही नाही जमले बोलायला,गोड दोन शब्द जरी, शस्त्रवार नको शब्दांचे,... .गोड पेरा साखरेसम ते... नका होवू कधि बोलुनि कटू, आणि आपले आपल्याशीच परके....... ........©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद संदेश