सागराच्या लाटा जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने जातात काहीतरी किनाऱ्यावर सोडून .. मनाचेही असेच , येतात वेगाने लाखो वाईट विचार काही जातात , तर काही द्यावे आपणच सोडून ....