माणसांच्या गर्दीतही, एकटेपणाची जाणीव झाली. शब्दाविना संवादातील, आपुलकी हरवून गेली. भावनिक आधार कोलमडून जाता, शब्दांची रेलचेल स्तब्ध झाली. एकट्यानेच उरलेला प्रवास हा, कारण ती नाती विरून गेली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नाती विरून गेली... #नातीविरूनगेली चला तर मग लिहूया. #collab #yqtaai