#साथ
'' काय झालं ग ? केलीस का टेस्ट ???" सकाळी सकाळी पूजा स्वयंपाकघरात आल्या आल्या मालतीबाईंनी प्रश्न केला...
''नाही ओ आई ...नेगेटिव्ह आहे रिझल्ट ..''
''हं ..ते काय दरवेळी ठरलेलंच आहे.....उगाच आशा लावतेस...त्यापेक्षा जा ना निघून इथून.....म्हणजे आमच्या मागची पीडा जाईल कायमची...कशावर भाळला आमचा प्रसाद देव जाणे..कित्त्ती सुंदर , शिकलेल्या , श्रीमंतांच्या मुली सांगून येत होत्या पण नाही.........दिल गया गधी पे तो परी क्या चीझ है ..........''
#story#nojotophoto