जगात आपन ऊदंड नाती जोडतो..कमावतो किंवा जन्मताच घेऊन येतो... पन त्यातुन हि एखाद नात आस तयार होत की त्या नात्यावर तुम्ही निस्वार्थी.. निरपेक्ष... कुठल्याहि हेतु शिवाय प्रेम करत असता.... काहि लोक आशा वेळेला गतजन्माचा दाखला देतात... दुरान्वये गत जन्माचे रुनानुबंध असतात की नाहि माहित नाहि.... पन या जन्मात तरी त्या व्यातीच्या सुखात तुमचा आनंद आणि दु:खात तुमची अनाहुत हुरहुर सामावलेली आसते एवडं नक्की... -प्रणव समीर