#IndiaFightsCorona माणसारे पुन्हा जागले पाहिजे, माणसासारखे वागले पाहिजे... काय केलेस...कलियुगी तू जाण्यापुढे? घाव घालिशी पायातुझ्या बापुड़े. केले नव्हत्याचे होते असे तू इथे... गेले विज्ञान घेऊनी तुझ हे पुढे. माणूस म्हणूनच तू जिंकलास रे... पण माणूसकी इथे पराभूत रे... -गोपाल पाटसुपे. ©sankalp sidhhi पराभूत माणूसकी... #IndiaFightsCorona