नदीचे पाणी कितीही गोड असले, तरी शेवटी तिला खाऱ्या समुद्राला, मिसळूनच राहायला लागतं. तसच मनुष्य कितीही सरळ असला, तरी त्याला काही वाकड्या, व्यक्तींबरोबर मिसळूनच, जीवन व्यतीत करायला लागतं. ©Devanand Jadhav #suvichar #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral