Nojoto: Largest Storytelling Platform

नदीचे पाणी कितीही गोड असले, तरी शेवटी तिला खाऱ्या

नदीचे पाणी कितीही गोड असले,
तरी शेवटी तिला खाऱ्या समुद्राला,
मिसळूनच राहायला लागतं.
तसच मनुष्य कितीही सरळ 
असला, तरी त्याला काही वाकड्या,
व्यक्तींबरोबर मिसळूनच, जीवन 
व्यतीत करायला लागतं.

©Devanand Jadhav #suvichar #कविता  #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral
नदीचे पाणी कितीही गोड असले,
तरी शेवटी तिला खाऱ्या समुद्राला,
मिसळूनच राहायला लागतं.
तसच मनुष्य कितीही सरळ 
असला, तरी त्याला काही वाकड्या,
व्यक्तींबरोबर मिसळूनच, जीवन 
व्यतीत करायला लागतं.

©Devanand Jadhav #suvichar #कविता  #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral