आयुष्य किती अनमोल असतं ते जगल्यावर कळतं जग किती सुंदर असतं ते पाहिल्यावर कळतं नातं किती अतूट असतं ते जपल्यावर कळतं प्रेम किती पवित्र असतं ते केल्यावर कळतं मन किती सुंदर असतं ते जाणल्यावर कळतं दुःख किती वाईट असतं ते आल्यावर कळतं सुख किती चांगलं असतं ते भोगल्यावर कळतं :- सच्चू सच्चू