वेळ वेळ ही हातात धरून ठेवलेल्या मातीसारखी असते, जी हळुहळू आपल्या हातातून निसटत असते. वेळेचा चांगला वापर करणाऱ्या व्यक्तीला वेळ त्याच्या आयुष्यात सुखी व संपन्न बनवते, तर वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागते. आजच्या खराब वेळेत जो व्यक्ती संयमी व आपल्या कामाशी प्रामाणिक राहतो तो व्यक्ती भविष्यात यशाच्या शिखरावर असतो. वेळ प्रत्येकाची बदलते आज वेळ खराब आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कठीण मेहनत केली, तर भविष्यात चांगली वेळ नक्की येत असते. ©Mrunalini Mandlik identify importance of time in our life. poem for upsc and mpsc aspirants. वर्तमानात कठीण मेहनत केली तर भविष्यकाळ हा नक्कीच उज्वल असणार आहे.