आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना ......... आनंदी जगावं बिनधास्त मजेत कारण चिंता करून उपयोग तरी काय? जे घडणार ते घडणारच मग विचार काय फायदाच नाय...... म्हणूनच म्हणते , आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना आनंदी जगावं बिनधास्त मजेत दुखानंतर सुख व सुखानंतर दुःख येणारच! मग दुःख आलं म्हणून का रडत बसावं फायदाच काय? म्हणूनच म्हणते, आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना..... आनंदी जगावं बिनधास्त मजेत _धनश्री पाटील _सोनबडीऀ..... #माझी कविता ✍️✍️