प्रेम करताय ना? थोडं विचार करा.... प्रत्येकाला आपलं प्रेम लग्नापर्यंत टिकवता येत नाही... कारण, अर्ध्यातच जात आणि लायकी बघितली जाते.. म्हणून, आधीचं त्रास सहन करून घ्या.. नंतर प्रेम मिळवण्यासाठी खूप त्रास होतो.. प्रेम कुणावरही होऊ शकतं. पण, लग्न नाही.. (जात-पात, लायकी +लग्न ) प्रीत लग्न +प्रेम