फुलांच्या किंवा वेगाच्या सहवासात एकटेपण बुडवणाऱ्या माणसाचं मन अत्यंत संवेदनाक्षम असण अपरिहार्य आहे. संवेदनाक्षम मन लाभण हा एक शापही आहे. आणि वरदानही. 'शाप' भोगायचे असतात तर ‘वर’ उपभोगायचे असतात. पण तरीही एक लक्षात ठेवा. हळव मन लाभलेला माणूस, माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतानाही तो माणूस म्हणूनच मरतो. मन नावाची वस्तू जिथ जन्मालाच येत नाही ती सगळी माणसाच्या आकाराची जनावरच. mayu.....