जर जगायचं असेल.. सुखी व समृद्ध जिवन, तर मग प्रत्येकालाच करायला हवं वृक्षरोपण. मरणाची भेट टाळायची असेल, तर मैत्री करा त्या वृक्षासोबत.. कारण ते आहेत.. म्हणुन पाणी आहे, हवा आहे.. आणि मला वाटतं जगण्यासाठी इतकं पुरेसं आहे....... ...........#Environment day #environmentday #marathiquetes