बिल गेट्स म्हणतो• भारत हा जगात सगळ्यात श्रिमंत देश आहे •या देशांतिल मंदिर ,चर्च ,मधिल घंटा जर विकल्या !तरी भारत महासत्ता होऊ शकतो• परंतू मजेची गोष्ट हि आहे• ह्या देशांतिल लोकांना आपण गुलाम आहोत! हेच कळत नाही• म्हणून शेतकरी देवाला! दोष देत आत्महत्या करतो• कारन त्याच्या आत्महत्तेला जबाबदार कोन हे त्याला कळत नाही•