शब्दांविना शब्दांना जपता आलं पाहिजे. चेहर्यावरचे न दिसणारे भाव पाहून भावनांना ओळखता आलं पाहिजे. नात्याला धाग्याने शिवताना सुईशी एकरूप होता आलं पाहिजे. फुलांचा सडा टाकण्यापूर्वी फुलांना फुलवता आलं पाहिजे. रेशीम गाठी सुटल्या जरी पुन्हा नव्याने त्यांना बांधता आलं पाहिजे. अबोल मनाला समजण्यासाठी शेवटी मन वाचता आलं पाहिजे. शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai