काही गोष्टींची जाणीव असली पाहिजे, काही गोष्टींची गांभिर्यता असली पाहिजे, कुणाला नसेल फरक पडत पण दुसर्यांना पडतो, एवढ्या वेदना जर स्वतःला असत्या तर जाणीव नक्की झाली असती तुम्हाला पण,, आम्ही तर मनापासून गुंतलेलो आहेत ना बाकी सारख वेळे पुरत नाही जवळ केल ना कुणाला... एवढ्या दिवसात कधी समोरा सामोरं पण नाही येऊन भेटलो नाही समोर येऊन कधी बोललो तरीही एवढं प्रेम केलं की तें आज मी स्वतः पण मोजू नाही शकत... स्वतःच्या आज जीवाची पण परवा नव्हती एवढी ती नाती जपली, कुणाला तर एक पण क्षण पण जास्त झाला असेल तें संपवण्यासाठी,, शेवटी वाट बघत बघत थकलो मी अन आज सगळं काही गमावून दूर निघून आलोय.... तरीही जगतो याचा अर्थ असाही नाही होत मी पण स्वार्थी आहेत म्हणून, मी गमावलेली वेळ समोरची व्यक्ती ने नको सोडायला म्हणून आज पण धीर धरून होतो,, पण आज सगळं काही संपलं सगळे कष्ट क्षणात संपले....