"दुरावा हा असा कसा.... आणी तुझ्या माझ्यात हा आलाच कसा?? नाती घट्ट असतात, ती फक्त जपावी लागतात.....।। अपूर्ण राहते ते नाते... कधी जोडली स्वार्थासाठी... आणी ते बंधन नसते कधी..।। आठवणींच्या ओंजळीत हरवून जायचं... मागचे सगळे विसरून पुढे चालायचे... न बोललेले शब्द भयानक असते... ज्याला समजेल त्याच्या हृदयाला भिडणारे असते....।। दुरावा--असाच असतो हे नशीब नाती जोडण्याची पुन्हा ठरवतो... नको असलेल्या त्रासातून स्वतः ला मुक्त करायचे..... बांधलेल्या बेडयांना स्वतः तोडायचे असते....।। खरचं ,दुरावा खरच गरजेचा असतो... तो पुन्हा एक मेकांना जवळ आणतो... पुन्हा नाते जोडतो.... आणि पुन्हा नात्यात विश्वास जपतो.....।।" ©pournima sadavarte #"नात्यातील दुरावा " कविता #allalone