लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले
गेले आहे, पण काही लोक गैर फायदा घेतात वाटेल तसं वागतात याचे..….…..
कारण लोकं काय म्हणतील आम्ही हा विचार करत नाही आमची मर्जी आम्ही कसं हि वागू आमचे जीवन आहे, म्हणून समाजाची मर्यादा विसरलेत, म्हणून वाटेल तसे मुली कपडे घालतात कारण कोण काय म्हणेल..…......
आम्हाला काय करायचे आमजी मर्जी, लग्न झालेल्या बायका कसे हि कपडे घालतात कसेही
वागतात सासू स #Quote#Motivation#Inspiration