जीव मी लावला विश्वास मी ठेवला वाट मी पाहिली विरह मी सहन केला दुःख मलाच झालं वेदना मलाच झाल्या एकांत मीच सोसला झोप माझीच उडाली आणि बरबादही मीच झालो कारण प्रेम फक्त मीच केलं .....सच्चू