झाडाने पक्षी आणि घरट्याला कितीही उन वारा पाऊस झेलत जपलं तरी, पक्षी एक दिवस झाडाला सोडुन ऊडुन जातात. तसंच माणसाचं सुद्धा आहे. कितीही जिवापाड जपा, कितीही जीव लावा; शेवटी कुणीच कुणाचं नसतं त्रिवार हे सत्य आहे! ©Devanand Jadhav #shayari #शायरी #कविता #poem #insta #Poet #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral