चुकून आता वाटे वर भेटू नका फक्त माझा सगळ्याच गोष्टी पासून भरोसा उठलाय मी नाही आता कुणाचा जो नडेल तो
जाग्यावर फोडेल आता, मग कोणी असो समोर मनातून सगळेच उतरले आहेत आता डोक्यात आहेत सगळेच, नाही
गरज कुणाचीच मलाही ज्या गोष्टी ज्या व्यक्ती साठी झुकलो तिलाच कदर नाही तर, ती पण दुश्मन आहेस आता बस खूप
झालं वाटोळे तर होणार तिचे तीच्या चुका मुळे अन ते माझ्या हातून होणार, बाकी राहिले इतर नातेवाईक तर जिवंत आहेत
म्हणा धराता येतं ना चौकात मग आता धाराच म्हणा समजेल
मग कोण किती खानदानी आहेत ते, कुणाला कमी पना देणं