आयुष्यावर बोलू काही. आयुष्य म्हणजे. एक जुगार आहे पत्त्यामध्ये चांगली पण येणे हे आपल्या हातात नसतं तसंच आयुष्यातील सांगली माणसं निघून जाणं हेही आपल्या हातात नसतं आयुष्याच्या त्या वळणावर खूप माणसे भेटली रागावणारी राग भरणारी पण भरभरून प्रेम करणारी अशी माणसे भेटली ती माणसं दूर गेल्यानंतर आयुष्य नको तेच झालंय आयुष्याच्या जगण्याचा रस जणू निघूनच गेलाय पुन्हा भेटतील का ती माणसं आयुष्याच्या कुठल्यातरी एका वळणावर मी रागावले असतील त्यांना त्यांना म्हणावं माफ करा ना मला आयुष्याच्या या वळणावर गरज आहे तुमची मला नकाना देऊस सोडून साथ माझी तुमची मला गरज आहे ना आयुष्याच्या या वाटेवरती. धन्यवाद. स्वतःशी रचलेली कविता कवी वैभव विजय ठाकरे आयुष्याच्या त्या वाटेवरती तुमची गरज आहे मला कवी वैभव विजय ठाकरे