काल सोनाराच्या दुकानात गेले होते तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना तयार आहे ना. दुसरी होय.पहिली अग त्यामध्ये ज्या ठिकाणी काळे मनी होते तिथे त्यांना सोन्याचे मनी हवेत कारण तिचे मिस्टर हयात नाहीत..मनात विचार आला हे बरोबर आहे ? खरे सांगायचे या गोष्टी मनाला पटत नाहीत.का नाही तिने नेहमीचे मंगळसुञ घालायचे..सौ भाग्य म्हणजे नक्की काय ? फक्त नवरा सोबत असणेच का?
नवरा मयत झाला की लगेच तिचे अलंकार उतरवले जातात..तिच्यावर किती बंधने म्हणजे त #story#nojotophoto