अनंतकाळ टिकून रहावी.. मित्रत्वाच्या दुनियेतली खाण...! रमत जमत पार करावी.. काही नसावी मनी जाण...! सन्मानाने जगावे हे जिणे.. मनात ठेवून ईश्वराची आण...! शेवटी मानवजन्म ना कुणाचा कुणी.. खर काय?खोट काय? हे दैव जाण...! *कवि.सम्राट दत्ता डावरे* ९७३००३७०५३ कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद मानवजन्म