Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभ

आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभं रहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्याच वेगाने निघुन जातं. आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाचं असतं

©Gajanan Gonewar संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो
आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभं रहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्याच वेगाने निघुन जातं. आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाचं असतं

©Gajanan Gonewar संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो

संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो #प्रेरक