मांडवली करनाऱ्याना राजकीय कडीपत्त्याना एक दिवस अंधभक्त ओळखतील त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटल्या वर.... राज्यकर्ते माणसं बदलली पण राबवणारी पिलावळ तिच आहे. भाटगीरी करून सत्ता मिळाली नाही तर दिली आहे. मोठ षडयंत्र असू शकत. क्रांतीची वेळ आली आहे आश्वासनास भुलून हुरळून जाऊ नको छत्रपतींचा मावळा तू विचारांची तलवार म्यान करू नको लिहीत रहा जागे रहा विचार करा कुठेही असा पण सूज्ञ पणे संघटीत रहा खिंडार