कोण कस ज्यांच त्याला माहित आहे, मी कसा किती वाईट किती प्रामाणिक मला माहित, रग लागलीये ती खऱ्या पनाची जिव्हारी लागते ती आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विश्वास घाताची, प्रेम तर तस पण वाईट आहेत निभवणारे यात प्रामाणिक पणे जास्तीत जास्त मुलंच आहेत, मुली काही आहेत पण जास्त धोकेबाज आहेत दोन फटके पडले की बदलतात, तर काही फक्त कुणाच्या प्रेमाचा कुणाच्या विश्वासाचा कुणाच्या गरजेचा फायदा घेतात, माझ्या विचाराचे बरेच व्यक्ती आहेत पण बोलत नाहीत हे तेव्हा समजेल मुलींना जेव्हा कुणी जवळचा विरोधात जाईल त्यांच्या, नफरत करेन वाटोळे करेल आणि त्या गोष्टीचा शेवट करेल तेव्हा तोंडावर त्याच मुली पडतील ज्यांनी आयुष्य कुणाची स्वप्न कुणाचे मन कुणाचे तोडली असेल आणि त्याची शिक्षा ती मुलगी भोगत असेल तेव्हा... AS Patil✍️ ,प्रेम कराच असं म्हणतं नाही मी पण आहेत त्यांना समजून तर बघा, नाहीतर पैशा मागे पळणाऱ्या मुली आता खूपच दिसत आहेत, तिने काय बघितलं माहित नाही मला माझ्यात, पण ती काय समजते तिलाच माहित, पण तिच्या फॅमिली ने बस पैशालाच किंमत दिलीस म्हणून आता तळतळ ज्याच्या मुळे जास्तच वादर वाढत..