आठवणीतली!! कोजागिरी!!
कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला आठवतं गच्चीवरील जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम त्यांत चंद्र, चांदण, आकाश,पौर्णिमा ह्या वर आधारित सुमधुर गाणी.
कोजागरी पौर्णिमा , शरद पौर्णिमा किंवा नवान्न पौर्णिमा ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. नवान्न पौर्णिमा या दिवशी शेतात उगवलेलं नवीन धान्य प्रथम देवाला अर्पण करून मगच त्याची खीर केली जाते. ह्या दिवशी असं म्हणतात की साक्षात लक्ष्मीदेवी पृथ्वीवर उतरते आणि मध्यरा #story#nojotophoto