जपूनच ठेवल होतं मनातलं नातं म्हणूनच पून्हा जुळलो, प्रसंग चांगले वाईट येत असतात.. म्हणून विसरून जायच नसतं. या जन्माची भेट अधूरी असली तर काय झालं प्रत्येक प्रसंग चमत्कारीतच होतं.. आयूष्यात काय लिहलय, हे देवालाच ठाऊक...पण देवाचीच खूप प्रयत्न होत पून्हा भेट व्हावी म्हणूनच जूळलो . ©ganesh suryavanshi मनातलं नाती मनातलं नाती