सुंदर जगाचा भेसूर चेहरा ……….
का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा
कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने
का व्हावीत मने त्यांची इतकी निष्ठुर की रक्ताच्या चिरकांड्या अन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मानवी मांसाच्या गोळ्याकडे बघून हृदय हेलावत नाही
की वाटत नाही कधी
काय होईल त्या बंधनांच त्या माणसांच्या ,त्यांच्यात गुंतलेल्या इतर माणसाच्या बंधनाचे ,जे मेलेत माझ्या हाताने
की कधी वाटुच नये