तुझी आठवण जरी आली ना, की मला राहवत नाही..! तू तर सोडून गेलास रे,पण तुझ्या आठवणींशिवाय माझ्याकडे दुसरं काही उरलंच नाही..!! -प्रिताक्षी #आठवण