Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यामुळे काही काळ तरी कुणाचा वेळ निघाला असेल ना,

माझ्यामुळे काही काळ तरी
कुणाचा वेळ निघाला असेल ना,
सहा सात वर्ष काही समज भेटली
असेल, तर काही अनुभव मिळाला 
असेल ना, तरीही आज पण काही
नाटक दिसतात मला कुणाची रात्र-
रात्र जागणं दुसऱ्यांशी बोलन चॅटिंग
विडिओ कॉल वेग-वेगळे अकाउंट
लोकांशी वागण्याची पद्धत आणि
शेवटी माझ्याशी बोलण्याची पद्धत
बदलली तेव्हा पासून डोळ्यांनी बघतो,
सगळं काही दिसत होतो या गोष्टी पण 
कधीच नाही बोललो कुणाला कारण हा 
विश्वास असा आहेत तुटल्यावर परत बसत 
नाहीत ना, म्हणून कधी तोडला नाही स्वतःला 
समजून सांगितलं स्वतःचे विचार मन त्या साठी
कठोर बनवले, फसवलं असेल दगा ही
दिला पण तरीही मी माझे मन माझ नातं
हे शेवटच्या क्षणी पण टिकून ठेवले होते.
  AS Patil✍️ असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता
तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा
त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला
वाईट वळन लागले असे तर ती व्यक्ती आयुष्यभर
अशीच वागू लागते कारण त्या व्यक्तीला कुणाच्या
भावना फक्त एक खेळ झालेला असतो, मग त्या पेक्षा 
असे नाते असे लोक जीवनात नसतील तरीही काही
हरकत नसेल, ते जर तुम्हाला नाही समजू शकत तर
माझ्यामुळे काही काळ तरी
कुणाचा वेळ निघाला असेल ना,
सहा सात वर्ष काही समज भेटली
असेल, तर काही अनुभव मिळाला 
असेल ना, तरीही आज पण काही
नाटक दिसतात मला कुणाची रात्र-
रात्र जागणं दुसऱ्यांशी बोलन चॅटिंग
विडिओ कॉल वेग-वेगळे अकाउंट
लोकांशी वागण्याची पद्धत आणि
शेवटी माझ्याशी बोलण्याची पद्धत
बदलली तेव्हा पासून डोळ्यांनी बघतो,
सगळं काही दिसत होतो या गोष्टी पण 
कधीच नाही बोललो कुणाला कारण हा 
विश्वास असा आहेत तुटल्यावर परत बसत 
नाहीत ना, म्हणून कधी तोडला नाही स्वतःला 
समजून सांगितलं स्वतःचे विचार मन त्या साठी
कठोर बनवले, फसवलं असेल दगा ही
दिला पण तरीही मी माझे मन माझ नातं
हे शेवटच्या क्षणी पण टिकून ठेवले होते.
  AS Patil✍️ असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता
तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा
त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला
वाईट वळन लागले असे तर ती व्यक्ती आयुष्यभर
अशीच वागू लागते कारण त्या व्यक्तीला कुणाच्या
भावना फक्त एक खेळ झालेला असतो, मग त्या पेक्षा 
असे नाते असे लोक जीवनात नसतील तरीही काही
हरकत नसेल, ते जर तुम्हाला नाही समजू शकत तर

असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला वाईट वळन लागले असे तर ती व्यक्ती आयुष्यभर अशीच वागू लागते कारण त्या व्यक्तीला कुणाच्या भावना फक्त एक खेळ झालेला असतो, मग त्या पेक्षा असे नाते असे लोक जीवनात नसतील तरीही काही हरकत नसेल, ते जर तुम्हाला नाही समजू शकत तर