असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता
तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा
त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला
वाईट वळन लागले असे तर ती व्यक्ती आयुष्यभर
अशीच वागू लागते कारण त्या व्यक्तीला कुणाच्या
भावना फक्त एक खेळ झालेला असतो, मग त्या पेक्षा
असे नाते असे लोक जीवनात नसतील तरीही काही
हरकत नसेल, ते जर तुम्हाला नाही समजू शकत तर